अंगणवाडी भरतीसाठी अर्ज सुरू; 12 वी पास महिलांनो येथे करा अर्ज Anganwadi Bharti 2025

Anganwadi Bharti 2025: सरकारी नोकरीचा शोध घेत असणाऱ्या मुली आणि महिलांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाच्या अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येणार आहेत. येथे सर्व रिक्त असणाऱ्या जागा भरल्या जाणार आहेत. येथे थेट उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा थेट मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून महिलांना नोकरीसाठी संधी चालून आलेली आहे. आणि या भरती बद्दल आपण सर्व सविस्तर माहिती या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Anganwadi Bharti 2025

अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कसा करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? यासोबतच महत्त्वाच्या तारखा तसेच अर्ज करण्याचा पत्ता निवड प्रक्रिया कशी होईल निवडीची ठिकाण, पगार, अशा प्रकारची सर्व माहिती आपण पाहुयात.

सध्या देशभरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु महाराष्ट्र सरकारकडून रिक्त असणाऱ्या सर्व सरळ सेवा पदांची भरती हळूहळू जाहीर करण्यात येत आहे. यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुण आणि तरुणींना सुवर्णसंधी चालून आलेली आहे. यासोबतच पुढील महिनाभरात “मिशन 100 दिवस” च्या राज्यभरातील दीड लाख पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व तरुणांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. यापुढील 100 दिवसांमध्ये राज्य सरकारकडून राज्याच्या सर्वच विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस भरती वनरक्षक भरती जिल्हा परिषद भरती तसेच उर्वरित एमपीएससीच्या भरत्या सर्व स्तरावर राज्य सरकारकडून रिक्त पद भरण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

Gharkul Yadi: तुमच्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर, 33 लाख घरकुल मंजूर

राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प हा एक महत्त्वाचा विभाग असून याच्या अंतर्गत रिक्त असणाऱ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी सुरुवात झालेल्या असून महिलांना अर्ज सादर करता येणार आहेत.

पद कोणतेशैक्षणिक पात्रता काय
अंगणवाडी सेविकाअर्ज करण्यासाठी किमान बारावी पास शिक्षण असावे.
अंगणवाडी मदतनीसअर्ज करण्यासाठी किमान आठवी पास शिक्षण असावे

एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया करण्यासाठी उमेदवारांना 25 जून 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी केवळ ऑफलाईन पद्धतीनेच अर्ध सादर करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार नाही. त्यामुळे सर्व बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. ही भरती प्रक्रिया त्या विभागाच्या माध्यमातून संबंधित भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

  • भरती कोणा द्वारे: एकात्मिक बालविकास आणि सेवा प्रकल्प माध्यमातून
  • भरतीचा विभाग: महिला व बाल विकास विभागाद्वारे भरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल.
  • नोकरीचा प्रकार: निवड झाल्यानंतर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे.
  • नोकर च ठिकाण:- या भरतीच्या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना अहिल्यानगर महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी मिळणार आहे

निवड प्रक्रिया: या भरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार वरील भरतीमध्ये उमेदवारांना निवड ही द्वारे करण्यात येणार असली तरी सर्व राखीव अधिकार संबंधित विभागाकडे आहेत.

वेतन श्रेणी: वेतन श्रेणी ही मूळ जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. तेथे तुम्ही सर्व माहिती सविस्तर रित्या पाहू शकतात शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 जून 2025 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

भरतीची अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
दररोज नवनवीन माहितीसाठी

तुम्हाला पीएम किसान चा 20 वा हप्ता 2000 रूपये येणार का? मोबाईलवर तपासा PM Kisan Installment Status

Leave a Comment