शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांसाठी सरकारचा नवीन निर्णय जाहीर! School Student News

School Student News: शाळा सुरू होताच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सरकारने नवीन निर्णय जाहीर केला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा होईल. याविषयी सर्व माहिती जाणून घेऊयात. सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झालेली असल्या मुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केलेला आहे त्याबद्दल माहिती पाहूयात.

School Student News विद्यार्थ्यांसाठी नवीन निर्णय

देशभरात शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या “निपुण भारत अभियान 2027” अंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षमता तपास ल्या जाणार आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी ठेवण्यात यावे अशा प्रकारचे आवाहन अतिरिक्त आयुक्त यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

महानगरपालिकेचे शाळेमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तो सध्या ज्या वर्गामध्ये शिकत आहे, त्या इयत्तेतील अभ्यास त्याला येणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांची पायाभूत शिक्षण आणि संख्या विषयक माहिती कशाप्रकारे वाढवता येईल. यावर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाया त्या त्या वर्गामध्ये तयार होणे आवश्यक आहे. यासाठी खान अकादमी, असमान फाउंडेशन, मुक्तांगण इंडिया यांसारख्या स्वयंसेवी संस्था महानगरपालिकेसाठी कार्य करण्यासाठी कार्यरत झालेल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले आहे की, विद्यार्थ्यांची शिक्षकच नव्हेत तर पालक देखील व्हा, अशाप्रकारे आव्हान करून विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सुधारते. आणि त्यांच्यामध्ये प्रगती करता येईल.

Weather Report Today पुढील 4 दिवस ‘या भागात’ मुसळधार पावसाचा इशारा

School Student News Maharashtra

“निपुण इंडिया अभियान” हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू केलेली एक महत्वपूर्ण अभियान असून या अभियानाचा मुख्य उद्देश हा देशभरातील तसेच राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना तिसऱ्या इयत्तेपर्यंत मूलभूत साक्षरता आणि कौशल्य प्राप्त करून देणे असा आहे. अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

प्रत्येक शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य आणि क्षमता असतात आणि आपण त्यांच्यामधील त्या क्षमता वेळीच ओळख ून त्यांना समावेशक शिक्षण देणे आवश्यक आहे यासाठी महानगरपालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये ‘मिशन 2027’ चा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने शिक्षण मंत्रालय या मार्फत सुरू केलेल्या एकूण भारत अभियानाच्या अंतर्गत मध्ये महानगरपालिकेच्या शाळा मधील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक क्षमता तपासणीचे काम करण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला या शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी तयार करण्याची जबाबदारी ही देखील शिक्षकांवर सोपवण्यात आलेली आहे. आणि यामधील महत्वपूर्ण भूमिका हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची राहणार आहे.

Gold Rate Today सोन्याच्या दरात मोठे बदल! आजचे लाईव्ह भाव पहा

महानगर पालिकेच्या शाळा मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सध्या निकाल उल्लेखनीय लागत आहे. आणि यापुढे देखील दहावीच्या निकालाची टक्केवारी अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी विभागाने यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना नववी मध्ये शिकत असताना 80 टक्के गुण मिळालेले असतील असे विद्यार्थ्यांना यावर्षीपासून ‘स्कॉलर बॅच’ तयार करून त्यांना दहावीच्या तयारीसाठी विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यात यावे अशा प्रकारची माहिती बोलत असताना उपायुक्त प्राची जांभेकर यांनी दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन👉येथे क्लिक करा
सरकारी योजना माहितीयेथे क्लिक करा

Leave a Comment